शेतकऱ्यांच्या आत्महत्या – एक सामाजिक प्रश्न | Shetkaryanchya Aatmahatya Ek Samajik Prashan

शेतकऱ्यांच्या आत्महत्या

|| शेतकऱ्यांच्या आत्महत्या – एक सामाजिक प्रश्न || भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पूर्वी शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात असे याचे कारण म्हणजे समाजात प्रचलीत असलेली बारा बलुतेदारी पद्धती. बलुतेदारीत शेती हा केंद्रभूत घटक असे सर्व समाज जीवन कृषी क्षेत्राशी निगडीत असे त्यामुळे शेती व्यवसाय हा श्रेष्ठ मानली जाई तर व्यापार … Read more

माझी आई | Mazi Aai

माझी आई

|| प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई || ‘बोलवू तूज आता, मी कोणत्या उपायी’ माधव जुलियन यांनी आईचे खरेखुरे रूप शब्दांत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. खरोखर सा-या विश्वात ममतेचे दान देणा-या या परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही, म्हणून वात्सल्य सिंधूची पाखर घालण्यासाठी त्याने आईचे रूप घेतले असावे. ‘कुपुत्री जायेद कृचिद आणि कुमाता न भक्ती’ आपल्या … Read more

“खरंच सांगा गुरुजी (Guruji ) कोण कुठं चुकलं”

खरंच सांगा गुरुजी ,कोण कुठं चुकलं.........

एक अडाणी बापने  गुरुजी (Guruji ) ला विचारले “खरंच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं” खरंच सांगा गुरुजी (Guruji ),कोण कुठं चुकलं……… शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकल ! कॉफ्या पुरवून शाळेच,काम तुम्ही खास केलं दहावीच पोर माझ,झट्क्यात पास केलं पोरासगट माझा,सत्कार जाहीर झाला गाजावाजा गावभर झाला,माझ्या सह शाळेचे नाव त्यान राखलं खरंच सांगा गुरुजी कोण कुठं … Read more